Wednesday, February 22, 2006

अनंत भालेराव

अनंत भालेराव यांची पुस्तके वाचली आणि पहिली जाणीव झाली की तुकाराम , ज्ञानेश्वर माहीत असणे ही केवढ्या भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या लेखांची ( मांदियाळी मधल्या - मुळात मांदियाळी हादेखील सुरेख शब्द आहे. पसायदानात येतो. 'ईश्वरभक्तांची मंदियाळी'-) शीर्षके पहा :विधीचे जानीते, पक्षी होते विहंग झाले, बाबासाहेब परांजपे : आम्हावरी सुदर्शन घरटी करी.आणखी दोन पुस्तकांची नावेही अशीच आहेत : पळस गेला कोकणा हे प्रवासवर्णनाचे आणि आलो याचि कारणासी हे अग्रलेखांचे पुस्तक.

वेळेअभावी लिहायचे अर्धवट राहिले आहे. लवकरच हा लेख पूर्ण करेन.

1 Comments:

Blogger चिन्मय धारूरकर/Chinmay Dharurkar said...

भाऊ आपण कोण?
आपल्या profile मधे काही
माहिती सापडली नाही.
औरंगाबाद चे का आपण?

Sunday, April 15, 2007  

Post a Comment

<< Home